खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्तांची घेतली भेट ; नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा ;अधिकाऱ्यांना दिल्या सूचना सुख नदीचा गाळ उपसणार ;दिले आश्वासन कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते,केंद्रीय माजी मंत्री ,खासदार नारायण राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले त्यांच्याशी त्यांनी थेट […]
डिगस गावात शेतीच्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी ; शेतकऱ्यांनी पंचनामे करून घ्यावेत – अमरसेन सावंत कणकवली ( प्रतिनिधी) १० जुलै २०२४ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून डिगस गावात शेतीचे नुकसान झाले आहे.काल आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,अमरसेन सावंत, बबन बोबाटे, अतुल बंगे,सचिन काळप, गुरु […]
जनता संकटात तेव्हा.. शिवसेना मैदानात… ; शिवसेनेच्या वतीने आपत्ती ग्रस्तांना आर्थिक मदत कणकवली (प्रतिनिधी) १० जुलै २०२४ जनतेवर कोणतेही संकट आले कि शिवसेना पक्ष नेहमीच मदत कार्यासाठी पुढे असतो. मग कोरोनाचा काळ असो, चक्रीवादळांनी घातलेला थैमान असो, अथवा पूरस्थिती असो. नागरिक संकटात असताना शिवसैनिक शांत बसत नाहीत. कोणत्या ना कोणत्या मार्गातून नागरिकांना मदत करण्याचे काम […]
शिरोडा वेळागर येथे स्थानिकांना त्याच्या ताब्यातील जमिनी सोडा,अन्यथा संघर्ष अटळ -राजन तेली वेंगुर्ला – शिरोडा वेळाघर येथे ताज प्रोजेक्टचा पर्यटनावर आधारित प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला असूनया ठिकाणच्या स्थानिकांच्या ताब्यातील नऊ हेक्टर जमीन सोडून इतरजागेवर सदरचा प्रकल्प करावा अशी मागणी गेले कित्येक दिवस या ठिकाणचे ग्रामस्थ संबंधितकंपनीकडे करत आहेतमात्र अद्यापहीनऊ हेक्टर जागेबद्दल आठवण असा निर्णय […]
मुंबई : टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने मोठी भूमिका बजावली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्यानं कमाल केली होती. अंतिम आणि निर्णायक षटक हार्दिक पांड्याने टाकलं होतं. त्यात आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. आता हार्दिक पांड्याने टी२० वर्ल्ड कप विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्याच्या […]
मुंबई : दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते. यावेळी स्कंद षष्ठीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. यामध्ये सूर्याचा प्रभाव जास्त असतो, ज्यामध्ये सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भगवान कार्तिकेयाला स्कंद, कुमार, सुब्रह्मण्य, […]
मुंबई, सुष्मिता भदाणे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आलीय. वरळी पोलिसांनी त्याला शहापूरमधून अटक केल्याची माहिती समोर आलीय. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये मिहिर शाहला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अठक केली. मिहीर शाह याच्यासह १२ जणांना ताब्यात घेतलंय. सायबर पोलिसांचं मोठं यश आहे. मिहीर शाहला लूकआऊट नोटीस बजावली होती. मिहीर […]
