कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न ; महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

  नवी दिल्ली | देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली . या बैठकीला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत […]

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट 

    दिल्ली (प्रतिनिधी)   भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट  महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी यांची स्नेहभेट घेतली.   या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष […]

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य – मंत्री नितेश राणे

  नवी दिल्ली, (प्रतिनिधी) केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य – मंत्री नितेश राणे       महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा १००% टक्के वापर शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री […]

वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष  

  नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)        वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष         वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे […]

सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार ; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका 

  नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)  सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार ; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका  सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला! या सिंधुदुर्गच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खा. नारायण राणे यांनी घेतली आहे. […]

अनिल सरमळकर लिखित Enemy America पुस्तक ऐन अमेरिकेच्या निवडणुक काळात होतेय अमेरिकेतच प्रकाशित.

अनिल सरमळकर लिखित Enemy America पुस्तक ऐन अमेरिकेच्या निवडणुक काळात होतेय अमेरिकेतच प्रकाशित. मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र अनिल कांबळे सरमळकर यांचे Enemy America हे अमेरिकन साम्राज्यवादाची परखड टिका करणारे स्फोटक पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच प्रकाशित होत आहे. अनिल सरमळकर यांनी कविता नाटक कादंबरी चित्रपट लेखनाबरोबरच दर्जेदार वैचारीक […]

Maharashtra politics : ‘…तर महायुतीमधून बाहेर पडणार’; बड्या नेत्याचा थेट इशारा

मुंबई, सुष्मिता भदाणे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.