काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – वैभव नाईक

  एकाच घरात पालकमंत्री, सत्ताधारी खासदार,आमदार असताना जिल्ह्यातील प्रश्न का सुटत नाहीत? -परशुराम उपरकर   कणकवली (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. पं.स. निवडणुकीत २५ सीट बिनविरोध झाल्या.आपल्या मतदारसंघातील उमेदवारांनाही लाखो रुपयांचे आमिष देऊन त्यांना फोडण्याचे आणि दडपण्याचे प्रयत्न झाले परंतु आपले सर्वजण शिवसेना पक्षाशी प्रामाणिक राहिले. काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या […]