बांदा (मंगल कामत)
इंटरनेट स्मार्टफोनमुळे जग बदललेले आहे – मुक्ता चैतन्य
इंटरनेटने, स्मार्ट फोन व सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आहे. माणसाचा सामा डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे. त्य तांत्रिक शिक्षणाकडून माध्यम शिक्षणाकडे आपल्याला लागेल, काळाची ती गरज आहे. माध्यम शिक्षित होण एव आपल्या हातात राहीले आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर घालण्यासाठी आधी स्वतःलाही त्यावर आवर घातला पा असे प्रतिपादन सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांनी सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित मोबाईलच करायचं काय ? या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या ब होत्या. मुक्ता चैतन्य म्हणाला, तांत्रिक शिक्षणाकडून मा शिक्षणाकडे आपल्याला जावे लागेल काळाची ती गरज इंटरनेटने आपल्याला एकमेकांच्या फार जवळ आणले आहे स्मार्ट फोन अन् सोशल मीडिया यांच्यामुळे जग बदलले आपले जगणे सर्वार्थाने बदलले असून माणसाचा सामा डीएनए या तीन गोष्टींमुळे झपाट्याने बदलला आहे.
